kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबईतील बस व्यवस्थापनाचा खाजगीकरणाचा प्रयोग अपयशी; मुंबईकरांच्या जीवावर संकट

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बस सेवा (BEST) ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून खाजगी कंत्राटदारांच्या ताब्यात…

Read More

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा…

Read More

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘स्काय गोल्ड मिस,मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट’ सीझन -2 फॅशन शो संपन्न

महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा .., बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा.., महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड…

Read More

कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पटकथा लेखक प्रयोगशाळेबद्दल: राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) ला या वर्षी 21 राज्यांमधून 150 हून अधिक…

Read More

कोणी उलथवली अल-असाद कुटुंबांची कित्येक दशकांची राजवट? ; जाणून घ्या सीरियातील गृहयुद्धात नेमकं काय घडलं

मध्यपूर्वेतील सीरियावर आज बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या कुटुंबाची कित्येक दशकांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान…

Read More

मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार

रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे.…

Read More

इंडियन आयडॉल 15 दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत साजरा करत आहे त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा!

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन यर ऑफ अॅनिमल’ साजरे…

Read More

प्रकाश आंबेडकर यांचं थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र, विचारले 3 महत्त्वाचे प्रश्न

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं…

Read More

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या…

Read More

बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

उद्यापासून म्हणजेच ९ डिसेंबर २०२४ पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने…

Read More