kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांचं पत्र; पत्रातून केली ‘ही’ मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र पाठवले आहे. अखिल भारतीय…

Read More

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष २०२५-२६ चा…

Read More

महाराष्ट्र सरकार ठेवणार वृत्तपत्रांपासून वेबसाइटपर्यंतच्या बातम्यांवर नजर ; १० कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद

महाराष्ट्र सरकार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार आहे. यासाठी तब्बल १० कोटी…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरण : अयोध्या पोळ यांनी शेअर केले धनंजय मुंडे यांचे ते ट्विट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी…

Read More

“…तर औरंगजेबाच्या कबरीशेजारी अबू आझमींसाठी कबर खोदून ठेवू’’, नितेश राणेंचा इशारा

मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असं म्हणत त्याचं कौतुक करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील…

Read More

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून…

Read More

मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील…

Read More

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने…

Read More

मोठी बातमी ! ब्रिटिशकालीन कायद्यांवर ‘ल्युटन्स जमात’ शांत; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल, दीड हजार कायदे केले रद्द

‘ल्युटन्स जमात’ आणि ‘खान मार्केट गँग’ इतक्या वर्षांपासून गप्प बसल्याचे आश्चर्य वाटते. जनहित याचिकेचे ‘ठेकेदार’ असणाऱ्या आणि वेळोवेळी न्यायालयांमध्ये जाणाऱ्यांना…

Read More

आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार अह्मदाबादची कंपनी चालविणार का ? ; शिवसेना ठाकरे गटाचा संतप्त सवाल

महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.…

Read More