kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या अक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते.…

Read More

मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण…

Read More

“आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा” – ॲड. अमोल मातेले

“मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा…

Read More

पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, अजितदादांच्या आईचे विठ्ठोबाला साकडे

बारामतीच्या सत्ता वर्तुळात गेल्या दोन वर्षात मोठ्या घाडामोडी घडल्या. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंधी सर्वांनी जवळून पाहिले. लोकसभा-विधानसभेतील चुरस…

Read More

‘मी 4 वेळा EVM द्वारे निवडून आले आहे, मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू’ सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरली. निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत…

Read More

रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला ‘तो’ स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच…

Read More

मुंबईच्या हवेचा प्रश्न हा जनतेच्या जिवनमरणाचा आहे. केवळ आकडेवारी मांडून जबाबदारी झटकणाऱ्या विभागांवर आता कारवाईची वेळ आली आहे – ॲड.अमोल मातेले

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 160 ते 170…

Read More

सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण … ; सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि…

Read More

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, बावनकुळेंना रामटेक, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला

महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर…

Read More

सर्वांसाठी न्याय, की फक्त धारावीपुरता? – अँड. अमोल मातेले

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारकडून मोठा गाजावाजा आणि पाठिंबा मिळत आहे. धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील झोपडीधारकांना घरे मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल…

Read More