Category: राजकारण

मोठी बातमी ! 10 वर्षानंतर नोकरी सोडली तर महिन्याला 10 हजार रुपये थेट हातात ; केंद्र सरकारने ‘या’ नव्या योजनेला दिली मंजूरी

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. एक नवीन पेंशन योजना आता समोर आली आहे. केंद्र सरकारने आज नव्या पेंशन योजनेला मंजुरी दिली आहे. यूनिफाइड पेंशन स्कीम असं या योजनेचं नाव…

लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल – मुख्यमंत्री

काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीपेक्षा महिलांना सुरक्षित…

सरकारच्या संवेदना तर मेलेल्या आहेतच, परंतु न्यायव्यवस्थेचे काय? ; बंद रद्द झाल्याने ठाकरे गटाने ‘सामना’मधून सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार याविरोधात पुकारलेला आजचा ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने म्हणे बेकायदा वगैरे ठरवला आहे. हे धक्कादायक आणि अनाकलनीय आहे,” असं म्हणत ‘सामना’च्या…

हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

“हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी…

उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर किती वाजेपर्यंत आंदोलन करणार?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच…

विधानसभा निवडणूक : मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार मविआला 150 ते 160 जागा, महायुतीला 120 ते 130 जागांचा अंदाज

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे बोलले जात आहे. शिवाय, राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले…

गेल्या दोन दिवसांपासून बदलापूरमधील आंदोलन आणि त्याला कारणीभूत ठरलेला शहरातल्या आदर्श शाळेतला धक्कादायक प्रकार या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. आदर्श शाळेत अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने शाळेतल्या तीन वर्षांच्या दोन…

बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात शिक्षा व्हावी – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात व विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना…

शरद पवारांना पुरवली Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची…

बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या घटनेने संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना लाठीचार्ज करून पांगवल्यानंतर १० तासानंतर रेल्वेमार्ग मोकळा केला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला…