वनराज आंदेकर यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

पुणे शहरात दहशत निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ इथं गोळीबार करण्यात आला. शहरातील…

“मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला” ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव…

गेल्यावर्षी मंत्रीमंडळ बैठक घेऊन केलेल्या 60 हजार कोटींच्या घोषणांचा हिशोब द्या, मगच मराठवाड्या पाय ठेवा – अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. गेल्यावर्षी मंत्रीमंडळ बैठक घेऊन केलेल्या 60 हजार कोटींच्या घोषणांचा हिशोब द्या, मगच मराठवाड्या पाय ठेवा, असा इशाराच अंबादास दानवे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाढवण येथील कार्यक्रमात शिवरायांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी सावरकरांचा दाखला देत काँग्रेसवर…

मोठी बातमी ! जनता दरबार सुरु असतानाच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. जनता दरबार सुरु असतानाच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला…

जातीनिहाय जनगणना करा, भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

जातीय जनगणना करा, आरक्षणाची मर्यादा हटवा यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) नेहरू चौकातून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे…

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये – अजित पवार

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. आपण विधानसभेला खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत. लोकसभेला जी फेक नकारात्मकता पसरविण्यात…

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक आहेत?; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागितली माफी म्हणाले ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण…

शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

‘शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले?’ असे सवाल निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल उपस्थित…