Tag: Assembly Elections

संजय गायकवाड , संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, हसन मुश्रीफ विजयी !

राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनंतर स्पष्ट झालं असून महायुतीने विक्रमी जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पार्टीने तर अभूतपूर्व यश संपादित करत…

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे, असं राऊत यांनी म्हटलं…

३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत

विधानसभा निकालांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात ३५ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, खासदार शरद पवार…

“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”- संतोष बांगर

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. रात्री उशिरा आलेल्या…

इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाचा घाला, तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू; साताऱ्यातील घटना

साताऱ्यात इलेक्शन ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतताना तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू झाला. मयत तलाठी सातारहून भुईंज येथे आपल्या मूळगावी जात असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दोन महिन्यापूर्वी…

आता घरबसल्या शोधा तुमचं मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे…

‘राजपुत्र’ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, आता विधानसभेच्या रिंगणात ‘राजपुत्र’ मैदानात उतरणार आहेत.…

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…