kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर…

Read More

फडणवीस सरकारकडून राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, १२ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

फडणवीस सरकारमध्ये खातेवाटप होताच प्रशासकीय पातळीवरील बदलास सुरूवात झाली आहे. राज्यातील १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये…

Read More

बीड आणि परभणी प्रकरण : “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला…

Read More

‘मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतं’ मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा गाजवली

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येते. ते मी भेदलं आणि इथं आलो अशी चौफेर टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी…

Read More

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वसान महायुती सरकारने दिले…

Read More

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26…

Read More

कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे.…

Read More

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…

Read More

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार…

Read More

“राणेंना संपवता संपवता तुमचं…”, नितेश राणे मंत्री होताच निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

नागपूरच्या राजभवनात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, भाजपचे आमदार…

Read More