kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून…

Read More

प्रियांका गांधी खासदार म्हणून संसदेत येत असताना राहुल गांधींनी अडवलं ; व्हिडीओ व्हायरल

प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांच्यासह नांदेड पोटनिवडणुकीत विजय झालेल्या चव्हाण यांनीही मराठीतून शपथ घेतली. राहुल…

Read More

‘अदाणींना अटक करा’, राहुल गांधींची मागणीनंतर लोकसभेत गोंधळ; काही वेळेसाठी कामकाज तहकूब

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने अदाणी समूहाशी संबंधित भ्रष्टाचार आणि…

Read More

संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आज (२५ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. यामध्ये अमेरिकेकडून अदाणी यांच्यावर करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप…

Read More

महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या? पाहा सर्व १४ पक्षांची अंतिम आकडेवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून…

Read More

कोणत्या मतदार संघात कुणी मारली बाजी ? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती किंग मेकर ठरली आहे. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास घाडीच्या प्रमुख…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या प्रचंड यशाचे कौतुक केले!

महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाने देशाला ‘एक है तो सेफ है’चा महामंत्र दिला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या विभाजनवादी राजकारणाचा पराभव केला असून एकतेचा…

Read More

काँग्रेसला मोठा धक्का ! बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण पराभूत

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक…

Read More

“दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” – शशी थरूर

देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली…

Read More

काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही – रेवंत रेड्डी

तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास , शेतकरी…

Read More