Tag: kshitijnews

‘विकसित भारत’ पुस्तकाच्या वाटपा विरुध्दकॉंग्रेस पक्षातर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार

पुण्यातील राजकारण तापलेले दिसून येत आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या पुस्तिकेचे वाटप मतदारांना मोठ्याप्रमाणात करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन…

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची…

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…

‘ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही’, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राला आता शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रानेच उत्तर देण्यात आलं आहे. अजितकाका जाधव नावाच्या शिवसैनिकाने हे पत्र लिहिलं आहे. व्हायरल पत्राला गांभीर्याने घेण्याची गरज…

निवेदिता प्रतिष्ठान तर्फे ललना कला महोत्सव संपन्न

निवेदिता प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवा अंतर्गत भरलेल्या ,’ललना कला महोत्सव 2024′ ( वर्ष 11वे ) अंतर्गत, संगीत, साहित्य व चित्रकला अशा तीनही कला क्षेत्रांमध्ये अतिशय दिमाखदार असे ३ दिवस ३ वेगवेगळ्या…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा ; विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार…

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार; चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये – आनंद परांजपे

लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी…

माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व…

‘आई कुठे काय करते’मधील आशुतोषच्या एक्झिटवर अभिनेत्री मधुराणीची पोस्ट चर्चेत ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यालाही झालं दुःख म्हणाला ..

स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक भूमिका घराघरात पोहोचली…

गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने केली वेगळ्या पद्धतीने होळी साजरी !

नुकतीच राज्यात आणि देशात होळी आणि धूलिवंदन सण साजरे करण्यात आले. यंदा गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली . दिनांक २४ व २५ मार्च रोजी नेरे…