बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या घटनेने संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना लाठीचार्ज करून पांगवल्यानंतर १० तासानंतर रेल्वेमार्ग मोकळा केला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला…