काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही – रेवंत रेड्डी
तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास , शेतकरी आणि गरिबांना मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर या योजना काँग्रेसने…