Tag: Vidhansabha

विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा , म्हणाले ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. युती करायची का? कुणाबरोबर…

जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले, त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले ; बघा नेमके काय घडले

विधानसभेत आज (३ जुलै) अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र…

विचारांचा वारसा जपणारा आणि शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प होता;राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक

‘भक्तीपंथाची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी… मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण…युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार… अन महापुरुषांचा गौरव ते छत्रपतींचा शिवराज्याभिषेक उत्सव… असा हा विचारांचा वारसा जपणारा आणि शिव –…

“तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीचा हा सध्याच्या महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून अनेक घोषणा होण्याची शक्यता…

अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा ; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी (पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ) दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलं. दरम्यान, विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश…

विधानभवनाबाहेर इंडिया आघाडीविरोधात सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजी तर विरोधकांनीही दिल प्रत्युत्तर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक बड्या घोषणांचा पाऊस पडण्याची…

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक

महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करतंय? राज्यातील आरक्षणाचा तापलेला विषय कशा पद्धतीने मार्गी लावला…

मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये घडतायत मोठ्या हालचाली ; उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात…