Category: देश / विदेश

पाकचा पुन्हा नापाक डाव, नागरी विमानांची ढाल करत हल्लेखोर कारवाया

पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांची ढाल करत आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाचा दुरूपयोग केला. आपल्या कारवाया लपवण्यासाठी त्यांनी हा नापाक डाव रचल्याचे सांगत हा चिंतेचा विषय असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी नमूद…

सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक अरुण दांडेकर यांचे निधन

सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक, व्यावसायिक तथा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्ते अरुण रंगनाथ दांडेकर (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, बंधू…

पाकिस्तानी लष्कराने ड्रोन हल्ल्याबाबत चार वेळा बदलले स्टेटमेंट

भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानवर भारताने काल ड्रोन हल्ला केला. त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराने वारंवार खोटे बोलत आपले स्टेटमेंट बदलले याचा पुरावा ट्वीटरवरच मिळाला आला आहे.…

पाकिस्तानच्या उरीतील हल्ल्यात मुंबईचा ‘अग्निवीर’ मृत्यूमुखी; मुरली नाईक यांच्याविषयी

पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने पाकिस्तानचे हल्ले निकामी केल्याचं म्हटलं…

असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं; देशद्रोहाचा खटला चालणार ??

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी आर्मीप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला…यानंतर…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

मोठी बातमी ! भारतात अनेक शाळांना सुट्ट्या ; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळ, ट्विटर बंद

भारताच्या सात शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत मोठा हल्ला केला आहे. तर लाहोर आणि कराचीत हल्ला करून पाकिस्तानला सळो…

भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरला; खासदार संसदेत रडत म्हणाला….

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत…

भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेताना भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या कारवाईमध्ये दहशतवादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.…