Category: महत्वाचे

टाटांना सॅल्यूट ! कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

देश-विदेशात कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये; बेकायदा बार आणि पबवर बुलडोझर फिरवला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार आणि पबवर ठाणे बुलडोझर फिरवला.…

PPF, सुकन्या समृद्धीसह १२ अल्पबचत योजनांच्या व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकार लवकरच अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करू शकते. यासंदर्भात अर्थ मंत्रालय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै-सप्टेंबर) व्याजदरांचा आढावा ३० जूनपर्यंत घेणार असून, त्यात दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.…

आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी, अशी असेल वाहतूक

आषाढी वारी सोहळा जवळ आला आहे. शनिवारी पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली असून आळंदीत बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संत…

अनाथांचे पालक व्हावे – शिरीष पटवर्धन

अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तेथील मुखिया हाच सर्वांचा पालक असतो , कुटुंब प्रमुख असतो. त्याच्या मुळेच आदिवासी पाड्यांमध्ये कोणी उपेक्षित अथवा अनाथ राहत नाही. हे सुशिक्षित समाजाने समजून घ्यायला…

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोटेरीयन हेमंत मुंडके

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा 23 जून रोजी उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे गव्हर्नर नोमिनी रोटेरियन हर्ष मकोल, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रशांत आंबेकर,…

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून…

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत दिसून आल्या गंभीर त्रूटी

महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असणारा सण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी राज्यभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. हा…

अटल सेतूला 5 महिन्यांमध्येच भेगा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; MMRDA नं दिलं स्पष्टीकरण

अटल सेतू हा पूल आता मुंबई आणि महाराष्ट्राची नवी ओळख बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यापूर्वी मुंबईहून रायगडला अवघ्या 20 मिनिटांमध्ये पोहचवणाऱ्या अटल सेतूचं लोकार्पण केलं होतं. सुपरफास्ट पूल…

रशिया-पाकिस्तानच्या चालीमुळे भारताला टेन्शन ; नेमकं काय आहे प्रकरण ?

भारत आणि रशिया दरम्यान इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) बनवले जात आहे. या प्रकल्पात रशिया पाकिस्तानचा समावेश करत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्तानला या प्रकल्पाशी जोडण्याचा निर्णय घेतला…