Category: स्टोरी

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निकाल पक्षीय बलाबल काय होते ? ; तेव्हा निवडणुकीत काय झाले होते ?

2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी…

कोण होते बाबा सिद्दीकी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर…

टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल (६७) हे…

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात…

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे…

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेटसाठी होणार मतदान ; नेमकी काय असते विद्यापीठ सिनेट निवडणूक जाणून घ्या

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष…

‘वन नेशन वन इलेक्शन’ नेमका काय प्रकार आहे ?? तुम्हाला याबद्दल ‘हे’ माहीत आहे का ??

देशात सर्वत्र ‘वन नेशन वन इलेक्शन’ याची जोरदार चर्चा होत आहे. देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून…

काय ?? तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी ??

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचे अनेक भक्त असून ते दर्शनासाठी मंदिरात येत असतात. तेथे दर्शन घेतल्यानंतर भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. मात्र याच प्रसादाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा…

पूजा चव्हाण प्रकरण आणि महत्वाच्या गोष्टींबाबत अयोध्या पोळ यांनी मांडले परखड मत ; अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? मयत तरुणी आणि मंत्री…

Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायका तुझा महिमा कसा…

हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेऊया अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम…