लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल – मुख्यमंत्री

काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीपेक्षा महिलांना सुरक्षित…

सरकारच्या संवेदना तर मेलेल्या आहेतच, परंतु न्यायव्यवस्थेचे काय? ; बंद रद्द झाल्याने ठाकरे गटाने ‘सामना’मधून सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार याविरोधात पुकारलेला आजचा ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने म्हणे बेकायदा वगैरे ठरवला आहे. हे धक्कादायक आणि अनाकलनीय आहे,” असं म्हणत ‘सामना’च्या…

हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

“हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी…

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे…

युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही संतुलित पावले उचलू नयेत, अशी आमची इच्छा आहे – व्लादिमीर झेलेन्स्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनला भेट दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही…

शिवस्मारकासाठी राजभवनावर धडकणार संभाजी ब्रिगेडचा ‘कुदळ मोर्चा’ ; संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय “लोकशाही जागर महामेळावा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. त्यांचे स्मारक राज भवनावर व्हावे, ही संभाजी ब्रिगेडची गेली अनेक वर्षा पासूनची मागणी आहे.पण राज्य सरकारला केवळ निवडणुका आल्यावरच…

उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर किती वाजेपर्यंत आंदोलन करणार?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच…

विधानसभा निवडणूक : मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार मविआला 150 ते 160 जागा, महायुतीला 120 ते 130 जागांचा अंदाज

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे बोलले जात आहे. शिवाय, राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले…

गेल्या दोन दिवसांपासून बदलापूरमधील आंदोलन आणि त्याला कारणीभूत ठरलेला शहरातल्या आदर्श शाळेतला धक्कादायक प्रकार या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. आदर्श शाळेत अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने शाळेतल्या तीन वर्षांच्या दोन…

बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, आज तातडीची सुनावणी

दोन दिवसांपूर्वी बदलापुरात मोठ जन आंदोलन झालं. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. बदलापुरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेविरोधात बदलापूरकरांनी मंगळवारी आक्रोश व्यक्त केला. बदलापुरात शाळा परिसरात…