शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, नेत्यानं साथ सोडली
धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. आज धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी…
Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things
धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. आज धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी…
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण…
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर जाहीर झाला आहे. रविवारी (16 डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं गृह खातं…
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा…
कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात…
विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आले आहे. तसेच नवीन…
राहुल कुल अभ्यासू आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा माणूस आहे. राहुल कुल यावेळेस रेकॉर्ड करणार आहेत. दौंडकरांनी मला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो, असे सांगत कुल यांना २० हजारांच्यावर निवडून दिल्यास…
आष्टी येथील सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे. “महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला धक्का लागणार नाही, हा अजित दादाचा वादा आहे. विरोधक सांगतात चालू बिल दिलं मागचं…
भाजपाने कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला असून हिंदू समाजाच्या मतपेढीला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनीच या घोषणेचा विरोध केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…
अवघ्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून आरोप – प्रत्यारोपाला जोर आलेला दिसून येत आहे. अशातच, आता खुद्द शरद पवारांनी अजित पवारांना थेट इशारा…