राज्यात आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; जाणून घ्या कुठे किती मतदान
आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.…