Tag: india

नीता अंबानींच्या नेतृत्वाखाली NMACC करणार लिंकन सेंटरमध्ये पदार्पण ; न्यूयॉर्क मध्ये दिसणार भारताच्या कलात्मक वारशाची झलक

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय कला आणि संस्कृतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे. नीता अंबानी यांचं NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर) लवकरच लिंकन सेंटर मध्ये येणार आहे. 12 ते 14 सप्टेंबर…

JN.1 ची लक्षणं आणि भारताची सज्जता पण कोव्हिडचा ‘JN.1’ व्हेरियंट किती गंभीर आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत रुग्णांची संख्या किती आहे?

सिंगापूर, हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. भारतामधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. 27 एप्रिल ते 3 सिंगापूर 2025 च्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये कोव्हिडचे 14 हजार…

‘तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही…’, भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर जरी मोहिम तात्पुरती थांबवण्यात…

भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. भारताने देशांतील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव…

पाकिस्तानसाठी कोण महत्त्वाचं सौदी अरेबिया की तुर्की?

सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे. भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व…

भारतीय सैन्याला कडक पावलं उचलण्याचे आदेश : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री

पाकिस्तानचं अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकनं सामंजस्य कराराचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावलं उचलण्याचे आदेश…

भारतीय जवान पाकिस्तानचे अस्तित्व मिटवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आपले जवान हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही,…

पाकिस्तानी लष्कराने ड्रोन हल्ल्याबाबत चार वेळा बदलले स्टेटमेंट

भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानवर भारताने काल ड्रोन हल्ला केला. त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराने वारंवार खोटे बोलत आपले स्टेटमेंट बदलले याचा पुरावा ट्वीटरवरच मिळाला आला आहे.…

मोठी बातमी ! भारतात अनेक शाळांना सुट्ट्या ; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळ, ट्विटर बंद

भारताच्या सात शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत मोठा हल्ला केला आहे. तर लाहोर आणि कराचीत हल्ला करून पाकिस्तानला सळो…

भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरला; खासदार संसदेत रडत म्हणाला….

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत…