भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरला; खासदार संसदेत रडत म्हणाला….
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत…