kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

द्रौपदी मुर्मू यांची ‘प्रचंड’ गगनभरारी, फायटर हेलिकॉप्टरमधून को-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या पहिल्याच राष्ट्रपती

देशाच्या राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी (27 फेब्रुवारी) इतिहास घडवत स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर…

Read More

स्वदेशी कंपनी Ai+ ने भारतात लाँच केले स्वस्त इअरबड्स आणि स्मार्टवॉच ; किंमती ६९९ रुपयांपासून सुरू

एआय+ स्मार्टफोन्सने आज नोव्हापॉड्स आणि नोव्हावॉच लाँच करून एआयओटी इकोसिस्टममध्ये आपली पोहोच वाढवली आहे. ब्रँडने त्यांच्या आगामी पल्स २ आणि…

Read More

पंतप्रधान मोदी आजपासून इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ; संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य असेल प्रमुख अजेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नऊ वर्षांतील हा त्यांचा दुसरा दौरा असेल. पश्चिम आशियातील वाढत्या…

Read More

तमिळनाडू-बंगालमधून ८ संशयित दहशतवाद्यांना अटक, ISI आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांशी संबंध

दिल्ली पोलिसांनी रविवारी ८ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी ६ संशयित तमिळनाडूमधून तर २ पश्चिम बंगालमधून अरेस्ट केले गेले…

Read More

India AI Impact summit 2026 : कॅन्सर उपचारात एआयची मदत, भाषेच्या संदर्भात मेटाच्या एआय ऑफिसरने केले भारताच्या प्रयत्नांचे कौतुक

आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या (एआय) विकासासाठी विश्वास, डेटा आणि कम्प्युटींग क्षमता भरपूर गरजेची आहे, असे प्रतिपादन मेटाचे मुख्य एआय ऑफिसर अलेग्जेंडर वांग…

Read More

“माझ्या प्रिय मित्रा, मुंबईत आणि नंतर दिल्लीत भेटूया”: मॅक्रॉन, मोदी यांच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक, ‘हे’ मार्ग बंद

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुंबईतून केली. हा दौरा…

Read More

पाकिस्तानमध्ये सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. बलुच बंडखोर आणि सैन्यात सुरु असलेल्या तुफान चकमकीत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला…

Read More

गुरु तेग बहादूर सिंगजींचे बलिदान संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीयांचा इतिहास हा वीरता, शौर्य आणि बलिदानाने समृद्ध असून, शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंगजी यांचे बलिदान…

Read More

भारताची ही सध्याची गरज आहे की भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे ; मोहन भागवत यांचं सनातनींना आवाहन

भारताची ही सध्याची गरज आहे की भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे असं विधान…

Read More

ऑपरेशन सिंदूर’ हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात’ कार्यक्रमाचा 129 वा आणि या वर्षातील शेवटचा भाग रविवारी प्रसारित झाला. या कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ हे प्रत्येक…

Read More