Tag: kshitijmag

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह सरकारवर टीका करत…

अमेरिकेने चोळलं इराणच्या जखमेवर मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब !

इराण दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अजून सावरलेला नाहीय. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200 इराणी नागरिकांचा दोन बॉम्बस्फोटात मृत्यू…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी घोषित;सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत सर्वसमावेशक कार्यकारिणीची मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

किरकिऱ्याची किरकिरीचा आता समाचार घेण्याची वेळ ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांचा इशारा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरीट सोमय्या यांचे…

सरकारच्या ‘या’ महाराष्ट्रविरोधी कृतीला आमचा तीव्र विरोध ; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

गेले अनेक दिवस राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,…

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. नव्या वर्षासाठी मुंबईसह उपनगरातील नागरिक पुणे, लोणावळ्यासह कोकणात जायला निघल्याने ही वाहतूक…

भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय – पंतप्रधान

आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गावात विकास कामांची खैरात

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट,नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.संबंधित गावातील…

देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेशइंडिया टुडे ने जाहीर केली शंभर महिलांची यादी

बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी घटना घडली असून देशातील अग्रणी मासिक ‘इंडिया टुडे’ ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा…

रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिकविम्याचे पैसे ३ जानेवारीपूर्वी अदा करा;कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश…

पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल…