Tag: loksabha

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर…

देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळी सध्या देशात रंगताना दिसत आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाने दिला आहे. भिवंडीच्या एका मतदान केंद्रावर…

पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान घेतलं जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत.…

मुंबईत व्हीलचेअरवरील आजोबांनी लक्ष वेधले ; नाकात नळी , ओळखपत्र विसरले; पुढे…

पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईत अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. तर अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप…

राज्यात आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; जाणून घ्या कुठे किती मतदान

आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.…

मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई या मुंबईतील चार लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा व त्यांच्या…

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय.…

ठाणे लोकसभा : हितेंद्र ठाकूर यांचा राजन विचारे यांना बिनशर्त पाठिंबा !

ठाणे लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी बिनशर्त पाठिंब्याचे पत्र…

“पाकिस्तानचा झेंडा माझ्या सभेत नाही, तर फडणवीसांच्या मनात फडकतो” ; उद्धव ठाकरेंचे ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकतो, अशी टीका केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानचा…

संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे ; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भाजपचेच सरकार स्थापन होणार,’ असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.नुकतीच त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी आजतकला…