Tag: ncpspeak

मुंबई विद्यापीठाच्या निष्क्रियतेने विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग – ॲड.अमोल मातेले

मुंबई विद्यापीठाची अवस्था पाहता, “घरचे ना घाटाचे” ही म्हण अगदी सार्थ ठरते. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या ऑनलाइन आणि दुरस्थ शिक्षणाच्या संधीचा उपयोग करण्याऐवजी, विद्यापीठ प्रशासन फक्त “झोपा काढण्यात” मग्न…

अंजनगाव येथील वीज उपकेंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाचे खा. सुळे यांना ऐन वेळी निमंत्रण’ पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…

एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निषेध

लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी केलेले “कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम केले पाहिजे” हे विधान अत्यंत असंवेदनशील, कर्मचारी विरोधी व भारतीय कामगार कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे.…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात केले जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी काल करण्यात आले. रेल्वे लगत राहत असलेल्या गरीब कुटुंबांवर गेल्या…

मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण…

“आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा” – ॲड. अमोल मातेले

“मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी…

पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, अजितदादांच्या आईचे विठ्ठोबाला साकडे

बारामतीच्या सत्ता वर्तुळात गेल्या दोन वर्षात मोठ्या घाडामोडी घडल्या. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंधी सर्वांनी जवळून पाहिले. लोकसभा-विधानसभेतील चुरस उभ्या भारताने अनुभवली. राजकारणाचे परिणाम कुटुंब-कबिल्यावर दिसून आले. पण 12…

‘मी 4 वेळा EVM द्वारे निवडून आले आहे, मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू’ सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरली. निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीचे अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र…

रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला ‘तो’ स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख…

मुंबईच्या हवेचा प्रश्न हा जनतेच्या जिवनमरणाचा आहे. केवळ आकडेवारी मांडून जबाबदारी झटकणाऱ्या विभागांवर आता कारवाईची वेळ आली आहे – ॲड.अमोल मातेले

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 160 ते 170 दरम्यान मध्यम श्रेणीत दाखवला जातो. या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस…