Tag: ncpspeak

सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण … ; सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज…

सर्वांसाठी न्याय, की फक्त धारावीपुरता? – अँड. अमोल मातेले

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारकडून मोठा गाजावाजा आणि पाठिंबा मिळत आहे. धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील झोपडीधारकांना घरे मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. मात्र, याच निर्णयाने एक…

पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य रीतीने होत असल्याने उड्डाणपुलाबाबत फेरविचार…

कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे. तसेच सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांना संधी दिली गेली आहे.…

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी…

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानांवर कठोर कारवाईची मागणी-ॲड.अमोल मातेले

महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या व शांततापूर्ण वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर विधानांमुळे राज्यात असंतोषाची ठिणगी पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी…

शरद पवारांवरची ‘ती’ टीका आणि अमोल मातेले आक्रमक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

मी अत्यंत खेदाने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, गोपीचंद पडळकर आणि सदा खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व शरदचंद्र पवार साहेब…

अरविंद केजरीवाल-शरद पवार यांच्या बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद…

मुंबईतील बस व्यवस्थापनाचा खाजगीकरणाचा प्रयोग अपयशी; मुंबईकरांच्या जीवावर संकट

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बस सेवा (BEST) ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून खाजगी कंत्राटदारांच्या ताब्यात दिलेल्या बस व्यवस्थापनामुळे ही सेवा निष्काळजीपणे चालवली जात आहे. या…

“वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईचा ताप; गॅस सिलेंडर महागल्याने सामान्य माणूस होरपळला” – ॲड.अमोल मातेले

महागाईने पुन्हा एकदा सामान्य जनतेला आपल्या कचाट्यात ओढले आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. “घरातले चूलबुडगे आणि बाजारातले दरबुडगे” या म्हणीप्रमाणे आता…