लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही – आदित्य ठाकरे
आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं…