‘पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा’ – रामदास आठवले
भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. देशाच्या नागरिकांची पाकव्याप्त काश्मीरवर भारताने ताबा मिळवावा, अशी इच्छा आहे. त्यामुळे…