Tag: tweet

पंजाबच्या पराभवानंतर सहमालकीण प्रीती झिंटा का भडकली?

शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरंतर, पंजाबच्या फलंदाजीदरम्यान, करुण नायरने सीमारेषेवर एक झेल घेतला, जो त्याने सीमारेषेच्या…

संतोष देशमुख हत्या प्रकरण : अयोध्या पोळ यांनी शेअर केले धनंजय मुंडे यांचे ते ट्विट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशभर खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच देशमुख यांची १० डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले…

“देशाने प्रतिष्ठित नेता गमावला” ; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.…

मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बातमी. केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे. त्यासोबतच वसईमध्ये मोठे मेगा…

मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर ; नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर…

खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक ; स्वत:च ट्वीट करत याबद्दलची दिली माहिती

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. अत्यंत महत्वाचे…

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची…

मोठी बातमी ! चांद्रयान 3 आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले

चांद्रयान 3 आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले असल्याचे समोर येत आहे. भारताच्या केवळ नवीन मोहिमा सुरू करण्याच्याच नव्हे तर त्यांना परत बोलावण्याच्या क्षमतेमध्ये ही एक मोठी झेप…