मोठी बातमी ! भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे.…