दुःखद बातमी ! पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन
दुःखद बातमी समोर येत आहे. पत्रकार अश्विन अघोर (५०) यांचे आज शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी राधिका…
Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things
दुःखद बातमी समोर येत आहे. पत्रकार अश्विन अघोर (५०) यांचे आज शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी राधिका…
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता गश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात माधवी यांनी त्या वानखेडे स्टेडिअममध्ये…
रायबरेलीच्या मतदारांनी अत्यंत कठीण काळात माझी साथ सोडली नाही. आता प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. परंतु आगामी काळात माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया…
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका पार पाडली असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहाचा…
आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा व्हायरस…
भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) आलेले एकनाथ खडसे घरवापसीच्या प्रयत्नात असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. अशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी…
शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, MSP वर कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. रात्री उशीरापर्यंत शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बैठक पार पडली.…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी…
पैसा व देणगी देणे म्हणजे समाज कार्य होत नाही. त्यांच्यात जाऊन त्यांच्यासाठी कार्य करणेदेखील समाजकार्य आहे. मानव्य संस्थेच्या विजयाताई लवाटे यांनीदेखील मध्यमवर्गात जाऊन काम केले. मध्यमवर्गाने आपल्या कार्यक्षेत्रात राहून वंचितांसाठी…
पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. एकूण २६५ जागांपैकी इम्रान खान यांच्या तहेरिक ए इन्साफ पक्षाद्वारे समर्थित ९७…