Month: September 2024

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे…

‘दहशतवादाला कुठेही जागा नाही’, युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा…

इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावरही चर्चा झाली. पीएण मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे…

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर !

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर…

किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल

मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नेकलेस राेडवर घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी…

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत 

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. हा संदेश देणारी यात्रा…

म.गांधीची सर्वसमावेशक राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया हाच खरा राष्ट्रवाद – डाॅ. कुमार सप्तर्षी

भारत हे अखंड राष्ट्र कधीच नव्हते. इथे 700 राज्ये होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजींनी भारत हे अखंड राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. हे सर्व समावेशक राष्ट्र असावे ही त्यांची…

“तांबोळी तुला सोडून येणार आंबोली”, बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री!

बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन 6 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण हा सिझन विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच फॅमिली वीक पार पडला.…

‘धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपटाने केली रेकॉर्डब्रेक कमाई !

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा सिनेमा शुक्रवारी (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. या रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तब्बल 1.92 कोटीचा…

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांनी अनुभवली इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांची जादुई कला

आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा…