Breaking News

राहुल गांधींचा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले ….

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गाला मोठी भेट देत १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यासारखी मोठी...

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रात याच मकर संक्रातीचे औचित्य साधून पहिल्यांदाच बालगंधर्व परिवार महाराष्ट्र आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन (एम.आर.बी.फाउंडेशन...

अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही अशी घोषणा केल्यानंतर ग्राहकोपयोगी...

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …

संपूर्ण देशाचे लक्ष बजेटकडे लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारनं दशकातील सर्वात मोठा दिलासा नोकरदार वर्गाला दिलाय. 12...

बजेट २०२५ : १२ लाखांपर्यंत आयकर नाही ; आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार ०३ चा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले...

बजेट 2025 : आयकरात मिळेल दिलासा?

बजेट 2025 अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग 8 व्यांदा बजेट सादर करतील. असे करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील....

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी...