Category: राजकारण

उद्धवसाहेब, तुम्ही स्वत: राज ठाकरेंना ‘मातोश्री’चं आमंत्रण द्या आणि… एकीकडे मनोमीलनाच्या चर्चेत नवी मागणी तर दुसरीकडे मनसेचे आदित्य यांना ‘यासाठी’ आमंत्रण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एक पाऊल पुढे टाकत एकत्र…

बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप, म्हणाले …

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” हे बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील…

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल : दामू नाईक

नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या निर्णयाविरोधात प्रदर्शन करून काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करत आहे. हे प्रकरण २०१२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हा त्यांनी भाजपला दोष देणे चुकीचे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपये वाढ करण्याचा निर्णय

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार…

सरकारी कायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्यायकारकपणे अपात्र ठरवणे हा शिक्षण व्यवस्थेवरील मोठा प्रश्नचिन्ह – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

सरकारी कायदा महाविद्यालय, मुंबई (GLC Mumbai) येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६२% विद्यार्थ्यांना अचानक परीक्षा अगोदर ‘डिफॉल्टर’ घोषित करून त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास नकार देण्यात आला आहे. ही बाब अत्यंत…

सगळ्यात मोठी बातमी !! ईडीकडून राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन…

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे..; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती…

राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले महत्त्वाचे विधान !

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन महत्त्वाचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी येत्या ८-१० दिवसांत टोल शुल्क कमी करणार असल्याचे म्हटलं…

मुंबई हल्ल्यात RSS च्या सहभागाचा आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस संतापले !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांबद्दल केलेल्या भूतकाळातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याचबरोबर त्यांनी मुंबई हल्ल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग…

“तनिषा भिसेंची हत्या झाली आहे, त्यामुळे आता सरकारने…” ; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ?

पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी…