Tag: AkhilBhartiyMarathiSahityaSamelan

साहित्यिकांनो राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन

दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी झाले. यावेळी, ‘‘आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून…