Tag: devendrafadnavis

‘मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतं’ मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा गाजवली

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येते. ते मी भेदलं आणि इथं आलो अशी चौफेर टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा गाजवली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वसान महायुती सरकारने दिले आहे. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणांना प्रश्न…

मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण ११० प्रवाशी बोटीत असल्याची…

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच…

देवेंद्र फडणवीस आणि चिमुरड्या वेदने एकत्रितपणे हनुमान चालिसेचं पठण केलं पण , विधानभवनात हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर काय घडलं?

आज 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे पहिलच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या…

कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे. तसेच सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांना संधी दिली गेली आहे.…

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम जमिनीवर ठेवेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 25 नवीन चेहऱ्यांना संधी !

विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आले आहे. तसेच नवीन…

राज्यात नवं सरकार येताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. आजपासून…