जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुण्यासाह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजारमुळे आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे. हा आजार…