Tag: kshitijmag

मोठी बातमी फडणवीस – ठाकरे भेट ; काय असेल कारण ??

भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्रातूनही अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईत महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधकही सरकारच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी…

‘ऑपरेशन सिंदूर’ : मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत.. ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले ..

पाकिस्तानवर भारताने नऊ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राइक केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. तर…

‘ऑपरेशन सिंदूर’ : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर…

पाक की POK? जैश-ए-मोहम्मदचा गड बहावलपुर नेमका कुठे आहे?

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीर मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली आहे. यापैकी बहावलपूर हे ठिकाण विशेष चर्चेत आहे, कारण येथेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय आहे. बहावलपूर…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर…

देशभरात उद्या मॉक ड्रिल; ब्लॅकआऊट कसा असेल? काय काळजी घ्याल?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारत पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी (7 मे) देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल…

‘सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू : प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन ; माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची ‘पुणे आयडॉल २०२५’ स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार…

⁠ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’

बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे.…

“निवडणुकांसाठी सरकारला आदेश दिल्याबद्दल कोर्टाचे आभार, पण…”; जयंत पाटलांनी उपस्थित केली शंका

मागील जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा…