‘मुंज्या’ने दहा दिवसांतच पार केला 50 कोटींचा आकडा
मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा अवघ्या 30 कोटींमध्ये तयार करण्यात आला. पण या सिनेमाने चार…
Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things
मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा अवघ्या 30 कोटींमध्ये तयार करण्यात आला. पण या सिनेमाने चार…
राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. पीसीएम, पीसीबी गटांसाठी एमएचटी सीईटी निकाल आज, १६ जून रोजी जाहीर केला आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी…
आज ठाण्यामध्ये महायुती विजय संकल्प मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी कोकणच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना…
व्यस्त जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बिघडलेल्या सवयी आणि गतिहीन जीवनशैलीमुळे आजकाल लोकांमध्ये कार्डियाक अरेस्ट वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान ऑक्सिजनयुक्त रक्त त्या व्यक्तीच्या मेंदूत आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, रुग्णाला तातडीने उपचार…
देशातील दिग्गज क्रीडा पत्रकार हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. क्रीडा पत्रकार म्हणून हरपाल सिंग बेदी यांची कारकीर्द जवळपास ४ दशके चालली. हरपाल सिंह बेदी हे दीर्घकाळ आजाराने त्रस्त…
आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण- कल्याण शीळ रस्त्यालगत मानपाडा जंक्शन ते विको नाका दरम्यान असलेली ५८ बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई केडीएमसी आणि एमआयडीसीने संयुक्तरित्या केली…
आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसेच या दोघांना…
आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं…
मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलो आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. रायगड लोकसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजयी…