Tag: kshitijmag

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे ६१%…

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या सुहानी नानगुडे मानकरी ; अमृता फडणवीसांची विशेष उपस्थिती

मिस पुणे फेस्टिव्हल सारख्यास्पर्धांमुळे युवतींमधील आत्मविश्वास वाढतो. महिलांमधील विचार प्रक्रिया, स्वतातील क्षमता आणि स्वतःला सिद्ध करणे यातून साध्य होते. आपण महिला आहोत आणि सगळेजण महिला म्हणून आपला मान राखतात, मात्र…

‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा… महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल,…

काय ?? तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी ??

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचे अनेक भक्त असून ते दर्शनासाठी मंदिरात येत असतात. तेथे दर्शन घेतल्यानंतर भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. मात्र याच प्रसादाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा…

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार !

विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात यश आलं आहे. मुंबईचे माजी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार टीका

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट…

अ‍ॅना सेबेस्टियनच्या मृत्यूमुळे खूप वाईट वाटलं, आम्ही …, EY कंपनीचं स्पष्टीकरण, आईने केला होता ‘ओव्हरवर्क’चा आरोप

पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबेस्टियन या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही तरुणी EY या कंपनीत काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कंपनीतल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या…

भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा भिवंडीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी हा प्रकार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा…

तब्बल २५ तासानंतर जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला देण्यात आला निरोप !

तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी…

मोदी ३. ० चे झाले १०० दिवस ; लक्ष्य ‘लखपती दीदीं’चे; ‘विकासपथ’ अधोरेखित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

आज, मंगळवारी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण करीत आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अनेक पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने लक्ष…