Tag: Maharashtrapolitics

या राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे – संजय राऊत

बदलापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असं…

बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात शिक्षा व्हावी – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात व विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना…

शरद पवारांना पुरवली Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची…

बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या घटनेने संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना लाठीचार्ज करून पांगवल्यानंतर १० तासानंतर रेल्वेमार्ग मोकळा केला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला…

लवकरच नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार

एकीकडे महाराष्ट्रातले राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत जात असलेले दिसून येत आहे. तर दुसरीकडे काही नेते जनतेच्या सेवेसाठी झटताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना…

मोठी बातमी! अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कन्येवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघात पोहोचली. यावेळी नवाब मलिक यांनी अजित…

“UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची” चिराग पासवान ‘लॅटरल एंट्री’वर स्पष्टच बोलले

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये लॅटर एंट्रीला विरोध केला आहे. दरम्यान, त्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारबरोबर बोलणार असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने…

रक्षाबंधन २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सोशल मीडियावरून दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात.अनेकांनी…

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

विधानसभा निवडणूक : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार…