Tag: Maharashtrapolitics

सत्तेचा मस्तवालपणा आणि हलकट भाषा, भाजप आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले का? ; ॲड. अमोल मातेले यांचा भाजपवर हल्लाबोल

राजकीय मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नीच पातळीवर जाऊन कुणावरही खालच्या भाषेत टीका करण्याची परंपरा नव्हती. मात्र, भाजपच्या सत्तेच्या मस्तवालपणाने काही जण आपली लायकी विसरत चालले आहेत. आमदार…

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात साजरी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष…

अमित ठाकरे यांचं अजितदादांना पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

लोकसभेत आमचा पराभव झाला. एकच जागा निवडून आली. आम्ही काही बोललो नाही. आम्ही काम करत राहिलो. विधानसभेत त्याचं फळ मिळालं. जनतेने आम्हाला निवडून दिलं. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला…

मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

दिल्लीतील पराभव दिसत आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे…

भोर आणि राजगड तालुक्यांतील उड्डाणपुलांवर ऐतिहासिक प्रसंग चितरण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावा ; खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

भोर आणि राजगड तालुक्यातील महामार्गांवर असलेल्या उड्डाण पूलांच्या भिंतींवर त्या त्या ठिकाणचा इतिहास दर्शविणारी भित्तिचित्रे रेखाटण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.…

“मुंबई महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ व उपअभियंता अभियंता पदाच्या परीक्षा पारदर्शीपणे घेण्यात याव्यात” ;विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुंबई महानगर पालिका आयुक्तांची भेट घेत केली मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात,…

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर आभार…

मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणारा म्हणजे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे अशाप्रकारची भावना देशातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण झाल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे…

युतीत बिघाडी ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांनी बोलावलेल्या आणखी एका महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा…

केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी,देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प;उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना ८० हजारांची सूट दिल्याने…

“राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, – अर्जुन खोतकर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पुढच्या काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय नेते मंडळींनी आतापासून…