Tag: Maharashtrapolitics

बीड आणि परभणी प्रकरण : “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात…

राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली!

10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या 12 दिवसांनी आज (23 डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि…

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, बावनकुळेंना रामटेक, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला

महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप नेत्या…

सर्वांसाठी न्याय, की फक्त धारावीपुरता? – अँड. अमोल मातेले

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारकडून मोठा गाजावाजा आणि पाठिंबा मिळत आहे. धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील झोपडीधारकांना घरे मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. मात्र, याच निर्णयाने एक…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन, म्हणाले…

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा…

कल्याण मारहाण प्रकरण : मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!; ‘सामना’तून सरकारवर टीकेची झोड

कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला लावली आणि याचे पडसाद संपूर्ण…

‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांनो…’; कल्याण मारहाण प्रकरणावरुन राज ठाकरे संतापले

कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश मिश्रा या परंप्रातीय इसमाने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी इसमांना बेदम…

‘कल्याण मारहाण’ घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका

कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात…