सुनील तटकरे यांनी शिंदे गटाची झोपच उडवली ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाचा जल्लोष अजून संपला पण नाही तर दुसरीकडे अजितदादा गट आणि शिंदे गटातील शिलेदारांनी बाह्या वर केल्या आहेत. दोन्ही गटातील शाब्दिक युद्धाने पेट घेतला आहे. खास भात्यातील…
Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाचा जल्लोष अजून संपला पण नाही तर दुसरीकडे अजितदादा गट आणि शिंदे गटातील शिलेदारांनी बाह्या वर केल्या आहेत. दोन्ही गटातील शाब्दिक युद्धाने पेट घेतला आहे. खास भात्यातील…
“भारताचा रशिया होणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पूतीन यांनी त्यांच्या विरोधकांना संपवलं. तसचं इथे होऊ शकतं. ईव्हीएमच्या विरोधात आपण लढलो पाहिजे. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आपण पाहिलं. वि. पी. सिंग यांनीही…
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला कौतुकास्पद यश मिळालं आहे. मात्र, मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारी देखील घसरली दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत…
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला मुख्यमंत्री कोण हे जाहीर करता आलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी…
संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आज (२५ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. यामध्ये अमेरिकेकडून अदाणी यांच्यावर करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप ते मणिपूरमध्ये भडकलेला हिंसाचार या मुद्द्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले…
कराडमधील प्रितिसंगम येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळेस त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी खास शैलीमध्ये त्याला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप प्रणीत महायुती सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर…
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला सपाटून मारा खावा लागला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर हातावर मोजण्या इतक्या म्हणजे 10 जागाच मिळाल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत असं कधीच झाले नव्हते.…
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी झालेल्या पहिल्याच अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण जोरदार गाजले. त्या भाषणात आपण बंड का केले? सुरतला कसे गेलो?…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही…