Tag: Maharashtrapolitics

‘आता अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम’, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष सुरु केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना आहे. सध्या 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. नितेश…

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे, असं राऊत यांनी म्हटलं…

पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम तर कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर

महाराष्ट्र विधानसभेचे पहिले कल हाती येत आहेत. पहिले काही कल पाहाता, काँग्रेसचे दोन नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम पिछाडीवर आहेत. तर पुण्यातील काँग्रेसचे…

कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर, समरजित घाटगे, राहुल आवाडे आघाडीवर ; सांगलीमध्ये कोण ?

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या फेरीतील कल हाती आली आहेत. सर्वाधिक लक्ष लागून आलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे.…

३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत

विधानसभा निकालांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात ३५ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, खासदार शरद पवार…

महायुती बहुमताच्या दिशेने… महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकासआघाडीला 126 जागांवर आघाडीवर असल्याचे…

मोठी बातमी ! शरद पवारांची उमेदवारांशी तातडीने ऑनलाईन मिटिंग ; काय घडतंय पवार गटात?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल…

आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही. – संजय राऊत

राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याची उत्सुकता सर्वांनाच…

‘महाराष्ट्रात परिस्थिती पाहता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो’, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर झालेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सत्ता स्थापनेसाठी काँटे की टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष…

“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”- संतोष बांगर

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. रात्री उशिरा आलेल्या…