Tag: Maharashtrapolitics

काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर काँग्रेस जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल ; सांगलीमधील सभेतून योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगली लोकसभेतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. शूर वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो…, असं म्हणत…

मोठी बातमी ! ठाण्यात माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना मुख्यमंत्री शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी…

हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही ; उद्धव ठाकरे कडाडले

आज महाराष्ट्र दिवस आहे. फक्त हुतात्मांना अभिवादन करून चालणार नाही. ज्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र…

महायुतीमधील तिढा सुटला ; दोन मोठ्या घोषणा आज झाल्या

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वादळ दिसून येत आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रामधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीकडून आज व मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीमधील दक्षिण…

मोदींना मत म्हणजे विनाशाला मत – उद्धव ठाकरे

अबकी बार भाजप तडीपार होणार आहे. हुकूमशहांना देशातून तडीपार करुन टाका.हे लोक काजू, आंबा,कांद्यावर निर्यातबंदी लावतात. आता हि निर्यातबंदी उठविण्यासाठी भाजपलाच निर्यात करून टाका. जाऊ दे थेट साता समुद्रापार,देवेंद्र फडणवीस…

महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी, इंडिया आघाडी तसेच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ…

मोदीजींनी दिलेल्या संधीचे सोनं करू ; भर पावसातली सभा पंकजा मुंडेंनी गाजवली

बीड लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, पंकजा मुंडे…

माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला म्हणाल्या ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार आलं. गेल्या दहा वर्षात या सरकारने काय केलं? त्यांनी रोजगार तर दिलेच नाही, पण रोजगार घटवले आहेत. पाच किलो राशन दिलं. चांगलं झालं. पण…

कोल्हापुरातील ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

कोल्हापुरातील ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी अशी नाही. तर, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे, असे म्हणत फडणवीसांनी कोल्हापुरात…