विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ, मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचा हलगर्जीपणा… ; पहा ॲड. अमोल मातेले नेमकं काय म्हणाले
मुंबई विद्यापीठाशी संलग्न शिक्षण संस्थांच्या निष्काळजीपणामुळे चाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित राहणे हे केवळ व्यवस्थापनातील अकार्यक्षमता आणि दुर्लक्षाचे उदाहरण आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले…