Tag: ShashiTharoor

UPA सरकारच्या काळात झाल्या ६ सर्जिकल स्ट्राईक, थरूर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा दावा, भाजपचा प्रतिहल्ला

सर्वपक्षीय शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर गेलेल्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात असे ६ हल्ले करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला…

“दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” – शशी थरूर

देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली आहे. प्रचंड वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्य…