kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही – चिराग पासवान

सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही असे विधान केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केले आहे.…

Read More

60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही ; BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून BMC निवडणुकीसाठी…

Read More

बिहार विधानसभा निवडणुकीआधीच लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टने IRCTC प्रकरणात निश्चित केले आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टने IRCTC प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. स्पेशल…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत केलं मोठं वक्तव्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट…

Read More

“युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील” ; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली भीती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या चर्चा सध्या होताना दिसून येत आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या…

Read More

सर्व विकास कामाच्या जोरावर, विकसाच्या ताकदीवर महायुतीच मुंबईत सत्तेवर येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्व विकास कामाच्या जोरावर, विकसाच्या ताकदीवर महायुतीच मुंबईत सत्तेवर येईल. महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. आम्ही लोकसभा जिंकली, विधानसभा…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करा ; सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

राज्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करा असे निर्देश आज (दि. १६) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले. निवडणुका…

Read More

बिहारमध्ये ६५ लाख मतदार घटले !

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारमध्ये ‘विशेष सखोल पडताळणी’अंती (एसआयआर) तयार केलेल्या मतदारयादीच्या मसुद्यात ६५ लाखांहून अधिक गणना अर्ज…

Read More

महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ओडिशामध्ये भाजपवर मोठे आरोप केले. “महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही मते चोरण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणूक आयोगाने…

Read More

मनसेचा मेगा प्लॅन तयार ??

मराठीच्या मुद्द्यावरून मिरा रोड-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता. सुरुवातीला या…

Read More