मकर संक्रांतीला कोणत्या राज्यात काय खाल्ले जाते?
वर्ष सुरू होताच, मकर संक्रांतीसारखा मोठा सण येतो. हा सण केवळ महाराष्ट्रा, पंजाब, गुजरात, बंगालातच नाही तर जम्मूमध्येही एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवितो…
Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things
वर्ष सुरू होताच, मकर संक्रांतीसारखा मोठा सण येतो. हा सण केवळ महाराष्ट्रा, पंजाब, गुजरात, बंगालातच नाही तर जम्मूमध्येही एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवितो…
आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. भारताची सकल देशांतर्ग उत्पादन वाढ (जीडीपी) २०२५ या आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयाने आज व्यक्त केली आहे. ही शक्यता २०२४ या…
कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते.…
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचा अर्थात ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाळाची एचएमपीव्ही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली…
भारत आणि पाकिस्तानात जेव्हा साल १९७१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फीकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला होता. तेव्हा समझौता एक्सप्रेसची पायाभरणी झाली होती. २२ जुलै १९६७ रोजी…
मध्यपूर्वेतील सीरियावर आज बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या कुटुंबाची कित्येक दशकांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून पळून गेले आहेत. बंडखोरांनी सार्वजनिक…
बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात…
सीरियामध्ये अंतर्गत तणाव वाढल्यानंतर आता भारत सरकारने सावधगिरीचे उपाय योजले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या अलेप्पो…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ डिसेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी ॲडलेडमध्ये दोन्ही संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट खेळवली जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक…
देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टिपू सुलतान हे भारताच्या इतिहासातील अत्यंत जटिल व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले आहे. भारतावरील ब्रिटीश राजवटीला विरोध करणारी महत्तवाची व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. तसेच त्यांचा पराभव…