बीड आणि परभणी प्रकरण : “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात…