UPA सरकारच्या काळात झाल्या ६ सर्जिकल स्ट्राईक, थरूर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा दावा, भाजपचा प्रतिहल्ला
सर्वपक्षीय शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर गेलेल्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात असे ६ हल्ले करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला…